Marathi News> Lifestyle
Advertisement

GK Quiz : कोंबडीने भारत-चीन बॉर्डरवर दिलं अंड, आता ते अंड नेमकं कुणाचं?

General Knowledge माणसाला कायमच सक्षम बनवत असतं. या ज्ञानामुळे तुमची बुद्धी तल्लख होते. एवढंच नव्हे तर अशा प्रश्नांमुळे तुम्ही विचार करायला लागता. असेच काही प्रश्न येथे विचारण्यात आले आहेत ज्याची उत्तर पण दिली आहेत.

GK Quiz : कोंबडीने भारत-चीन बॉर्डरवर दिलं अंड, आता ते अंड नेमकं कुणाचं?

कोणतीही स्पर्धा परीक्षा असो, स्टॅटिक जीके आणि सामान्य ज्ञानाशी संबंधित प्रश्न त्यामध्ये नक्कीच विचारले जातात. येथे आम्ही तुमच्यासाठी GK क्विझ घेऊन आलो आहोत. या प्रश्नांची उत्तरे देऊन, तुम्ही केवळ GK संबंधित प्रश्न सोडवण्याचा सराव करू शकत नाही तर तुमचे सामान्य ज्ञान देखील मजबूत करू शकता. एसएससी, रेल्वे, बँकिंग आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्ये असे प्रश्न विचारले जातात. अशा परिस्थितीत, जर तुम्ही येथे दिलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे दिली तर तुम्ही परीक्षेत GK विभागात चांगले गुण मिळवू शकता. येथे दिलेले सगळे प्रश्न तुम्ही समजून घेऊ शकता. 

प्रश्न - देशाला सर्वाधिक आयएएस अधिकारी देणारी दोन राज्ये कोणती आहेत?

उत्तर - उत्तर प्रदेश आणि बिहार.

प्रश्न: कोणत्या प्राण्याच्या दुधाने दही बनत नाही?

उत्तरः उंटाच्या दुधापासून दही कधीच बनत नाही. एवढंच नव्हे तर उंटाचे दूध कधीच फाटत नाही. 

प्रश्न - खानवा आणि घाघरा युद्ध कोणत्या मुघल शासकाने केले?

उत्तर : मुघल सम्राट बाबर लढला.

प्रश्न - भारतात सर्वाधिक गावे कोणत्या राज्यात आहेत?

उत्तर - उत्तर प्रदेशात आहे.

प्रश्न - भारतात पहिले आधार कार्ड कोणाचे बनले?

उत्तर - महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील टेंभळी गावातील रंजना सोनवणे यांना 29 सप्टेंबर 2010 रोजी प्रथम आधार कार्ड देण्यात आले. तज्ज्ञांच्या मते अल्बिनो नावाचा हा पक्षी अमेरिकेत आढळतो.

प्रश्न - पांढरा कावळा कुठे आढळतो?

उत्तर: पांढरे कावळे जगाच्या काही भागात आहेत. ते अत्यंत दुर्मिळ आहेत आणि अनुवांशिक उत्परिवर्तन मानले जातात.

प्रश्न - भारत-चीन सीमेवर कोंबडीने अंडी घातली तर ती अंडी कोणाची असेल?

उत्तर: जागा कोणतीही असो, अंडी कोंबडीच घालते.

Read More