आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतिशास्त्रामध्ये नवरा-बायको विषयी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.
चाणक्य यांच्या मते, जर कोणी चांगल्या कामासाठी दान करत असेल तर ही गोष्ट कोणालाही सांगू नका.
आचार्य चाणक्य यांच्या मते, कोणालाही सांगून जर तुम्ही दान करत असाल तर तुम्हाला कधीच पुण्य भेटत नाही.
त्यामुळे तुम्हाला जर दान करायचं असेल तर शेजारी असणाऱ्या व्यक्तीला देखील ते समजले नाही पाहिजे असे दान करा.
हिंदू शास्त्रामध्ये देखील असं म्हटलं आहे की, दान केले तर ती माहिती कोणालाही सांगू नये.
शास्त्रामध्ये दान केल्यानंतर कुणालाही सांगू नये असं म्हटलं आहे. जर असे केले तरच फायदा होतो असं देखील म्हटलं आहे.
आचार्य चाणक्य यांनी म्हटलं आहे की, जो व्यक्ती दान करतो त्याच्या संपत्तीमध्ये घट नाही तर नेहमी वाढ होत असते.
चाणक्य यांच्या मते, निराधार लोकांना मदत करण्यासाठी आणि समाजाशी संबंधित चांगले कार्य करण्यासाठी नेहमी दान करावे.