सोशल मीडियावर सध्या ऐश्वर्या राय आणि अभिनेषक बच्चन खूप चर्चेत आहेत. दोघांच्या घटस्फोटाच्या अफवा देखील सुरु आहेत.
...ऐश्वर्या आणि अभिषेकची प्रेमकहाणी चित्रपटाच्या सेटवर सुरु झाली होती. त्यानंतर दोघांनी 20 एप्रिल 2007 रोजी लग्न केलं.
ऐश्वर्या रायसोबत लग्न करण्यापूर्वी अभिषेकची करिश्मा कपूरसोबतची एंगेजमेंट तुटली होती. त्यावेळी ऐश्वर्याचे अनेक अभिनेत्यांशी अफेअर असल्याच्या अफवा पसरल्या होत्या.
ऐश्वर्या राय आणि सलमान खानच्या अफेअरबद्दल सर्वांनाच माहिती आहे. 'हम दिल दे चुके सनम'च्या सेटवर दोघांची प्रेमकहाणी सुरु झाली होती.
रिपोर्टनुसार, सलमान खान ऐश्वर्याबद्दल खूप सकारात्मक होता. त्यामुळेच ऐश्वर्या सलमान खानपासून वेगळी झाली होती.
सलमानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्याच्या विवेकसोबत अफेअरच्या अफवा पसरल्या होत्या. एका चित्रपटाच्या सेटवर दोघांची जवळीक वाढली होती.
सलमान आणि विवेकच्या भांडणामुळे ऐश्वर्या आणि विवेकचे नाते तुटले. रिपोर्टनुसार, सलमानने विवेकला खूप धमक्या दिल्या होत्या.
रिपोर्टनुसार, ऐश्वर्या सिनेसृष्टीत येण्यापूर्वी राजीव मूलचंदानीला डेट करत होती. मनीषा कोईराला यांच्यामुळे दोघांमध्ये ब्रेकअप झाल्याचे बोलले जात आहे.