PHOTOS

भारतातील 'या' राज्यात मुली कितीही वेळा करु शकतात लग्न

भारतातील या राज्यात एखादी मुलगी तिला पाहिजे तितक्या वेळा तिला आवडेल त्या मुलाशी लग्न करू शकते. जाणून घ्या सविस्तर

Advertisement
1/6
लग्न
लग्न

लग्न करून सेटल होण्याचे प्रत्येक मुलीचे स्वप्न असते. देशात कोणत्याही मुलीचे लग्न एकदाच होते.

 

2/6
कितीही वेळा लग्न
कितीही वेळा लग्न

मात्र, तुम्हाला माहिती आहे का की भारतातील एक असे राज्य आहे जिथे एक मुलगी तिला पाहिजे तितक्या वेळा कोणाशीही लग्न करू शकते. 

3/6
मेघालय
मेघालय

भारतात ही अनोखी परंपरा मेघालय राज्यात आहे. जिथे महिला एकापेक्षा जास्त पुरुषांशी लग्न करू शकतात

4/6
खासी समाज
खासी समाज

कितीही वेळा लग्न करण्याची परंपरा ही खासी समाजात आहे. खासी समाजात महिलांना खूप आदर दिला जातो. 

5/6
घराच्या प्रमुख
घराच्या प्रमुख

खासी समाजातील महिला ह्या घराच्या प्रमुख असतात. त्या 'कह' असं म्हटलं जातं. 

6/6
स्त्रियांना महत्त्व
स्त्रियांना महत्त्व

'कह' या शब्दाचा अर्थ माती असा होतो. जी लोकांच्या जीवनात स्त्रियांचे महत्त्व दर्शवते. 





Read More