ि नकारात्मकता निघून जावी यासाठी वास्तुशास्त्रातदेखील अनेक उपाय सांगितले आहेत. वास्तुशास्त्रात रात्री झोपताना उशीखाली मीठ ठेवण्याचे शास्...
वास्तुशास्त्रानुसार, उशीसंदर्भातील अनेक उपाय सांगितले आहेत. ज्यामुळं जीवन प्रभावशाली होते. तसंच त्याचे परिणामदेखील दिसून येतात.
ज्योतिषाचार्यांच्या मते, ज्या लोकांच्या आयुष्यात अनेक अडचणी आणि तणावाची स्थिती असेल. तर झोपण्याच्या आधी उशीखाली मीठ ठेवण्याने अनेक समस्यांवर मात करु शकतात.
वास्तुशास्त्रानुसार, उशीखाली मीठ टाकल्याने नकारात्मक उर्जा कमी होते. उशीखाली असलेले मीठ नकारात्मक उर्जा शोषून घेते. त्याचबरोबर वाईट स्वप्न येत असतील तर त्यावरही रामबाण उपाय आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार, मीठाचा संबंध शुक्र आणि चंद्र ग्रहाशी संबंधित आहेत. मीठ उशीखाली ठेवल्याने शुक्र आणि चंद्र ग्रह मजबूत होतात. त्याचबरोबर व्यक्तीच्या आयुष्यात धन आणि शांती मिळते.
वास्तु शास्त्रानुसार झोपण्याच्या आधी या उपायाने तुम्ही संपत्ती तुमच्याकडे आकर्षित करतात.
ज्या लोकांच्या आयुष्यात वास्तु दोषाची समस्या असेल त्यांनी 11 शुक्रवारी रात्री झोपण्याच्या आधी उशीखाली मीठ ठेवायला पाहिजे.
यासोबतच झोपण्यापूर्वी कोणताही शुभ मंत्र जप करावा. 11 शुक्रवार हा उपाय केल्याने व्यक्तीच्या जीवनातील वास्तुदोषाची समस्या दूर होईल.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)