रत्नागिरी । कोरोनाचे सावट, गणपतीपुळे मंदिर बंद
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढ असल्याचे खबरादारी म्हणून गणपतीपुळे मंदिर बंद ठेवण्यात आले आहे. या निर्णयामुळे आता मोठ्या आर्थिक उलाढालीवर परिणाम झाला आहे. देऊळबंदच्या निर्णयामुळे पर्यटकांची संख्या रोडावली असून त्याचा परिणाम हा आता हॉटेल व्यवसायावर होताना दिसत आहे.
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढ असल्याचे खबरादारी म्हणून गणपतीपुळे मंदिर बंद ठेवण्यात आले आहे. या निर्णयामुळे आता मोठ्या आर्थिक उलाढालीवर परिणाम झाला आहे. देऊळबंदच्या निर्णयामुळे पर्यटकांची संख्या रोडावली असून त्याचा परिणाम हा आता हॉटेल व्यवसायावर होताना दिसत आहे.
|Updated: Mar 17, 2020, 10:15 PM IST
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढ असल्याचे खबरादारी म्हणून गणपतीपुळे मंदिर बंद ठेवण्यात आले आहे. या निर्णयामुळे आता मोठ्या आर्थिक उलाढालीवर परिणाम झाला आहे. देऊळबंदच्या निर्णयामुळे पर्यटकांची संख्या रोडावली असून त्याचा परिणाम हा आता हॉटेल व्यवसायावर होताना दिसत आहे.